Posts

इंडियन आर्मी भरती 2020

 खालील जिल्ह्यातील मुलांनी परभणी येथे होणाऱ्या सैन्य भरती साठी जाव नंदुरबार, हिंगोली, जालना, नांदेड, बुलढाणा, परभणी, औरंगाबाद, धुळे, आणि जळगाव जिल्ह्यातील तरुणांसाठी १८ नोव्हेंबरपासून खुली  सैन्य भरती भारतीय आर्मी मध्ये भरती होणार आहे. नंदुरबार, हिंगोली, जालना, नांदेड, बुलढाणा, परभणी, औरंगाबाद, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुणांसाठी ही भरती आहे. १८ नोव्हेंबरपासून २७ नोव्हेंबर पर्यंत ही खुली सैन्य भरती (खुली सैन्य भरती = Open Army Recruitment Rally ) केली जाणार आहे. महत्वाचे – imp :- -  भरतीचे ठिकाण :- पोलीस मुख्यालय, परभणी या एकाच ठिकाणी वर सांगितलेल्या सगळ्या जिल्ह्यातील तरुणांच्या भरत्या केल्या जाणार आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यात ही भरती नाही. उदा. मी बुलढाण्याचा रहिवासी आहे. तर मला भरतीसाठी परभणीलाच जावे लागेल. परभणीमध्ये २१ नोव्हेंबर ला बुलढाणेकरांची भरती होणार आहे. जर मी वर सांगितलेल्या नंदुरबार, हिंगोली, जालना, नांदेड, बुलढाणा, परभणी, औरंगाबाद, धुळे, आणि जळगाव हे जिल्हे सोडून इतर जिल्ह्याचा रहिवासी असेल तर? तर जाहिरातीत सांगितल्यानुसार आम्हाला असे वाटते की तुम्हाला य

तुम्हालासुद्धा आहे Acidity चा त्रास तर खालील लेख अवश्य वाचा.

Image
         मित्रांनो आजकाल Acidity नावाचा प्रकार खुप सामान्य गोष्ट होऊन बसला आहे, अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठा पर्यंत हा आजार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे. हा आजार होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे आहार पद्धतीत झालेला अमुलाग्र बदल होय. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड नावाचा प्रकार सर्वच खाण्यात वापरतांना दिसत आहेत, त्यामुळे शरीराचे पोषण कमी आजाराला आमंत्रण जास्त अशी परिस्थिती स्वतः आपण आपल्या भोवती निर्माण करत आहोत. Acidity नेहमी होणे हे आरोग्यासाठी खुप हानिकारक ठरू शकते. Acidity होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी:- १) आहारात आंबट पदार्थाचा समावेश करू नये. जसे की दही, टोमॅटो, चिंच इत्यादी. २) सकाळची न्याहारी शक्यतो ८ वाजेच्या आताच करणे योग्य असते. ३) सकाळची न्याहारी आणि दुपारचे जेवण यामध्ये कमीतकमी ५ तासाचे अंतर असणे आवश्यक असते आणि ते अंतर ठेवणे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यात मदत करते. ४) दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात हल itक्या अन्नाचा समावेश करणे अती उत्तम गोष्ट आहे. ५) रात्रीच्या वेळी धूम्रपान करणे टाळावे. ६) रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने सुद्धा Acidit

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळवा कर्ज तेही सवलतीसह

Image
    आपल्या राज्यात वाढत चालली बेरोजगार तरुणांची संख्या ही खुप चिंतेची बाब बनली आहे अश्यातच सरकारी नोकरीची घटती संख्या त्यामुळे सुशिक्षित तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी व्यवसाय निर्मितीची एक संधी निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने "मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम" दिनांक ०३/०८/१९  ला घोषित केला ज्याद्वारे होतकरू तरुणांना नामांकित संस्थेद्वारे उद्योग प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योगासाठी लागणारे कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.       तेव्हा जास्तीत जास्त तरुणांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सबंधित योजनेचा शासन निर्णय वाचवा व उद्योग जगतात प्रवेश करून आपल्या जीवनात प्रगती साधावी. मराठी तरुण हा उद्योग व्यवसायात नेहमीच पिछाडीवर राहिला आहे परंतु ही नामी संधी आता चालून आली आहे या योजनेतंर्गत ५० लखार्यंत कर्ज मिळण्याची तरतूद शासनाने केली आहे, विशेष म्हणजे यामध्ये आपण जर ग्रामीण भागात उद्योग सुरू करत असाल तर ३५% सबसि डी मिळते.. या योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास सोबत दिलेल्या लिंकवर जाऊन पूर्ण माहिती घेऊ शकता http

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती..

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया   येथे खालील प्रमाणे पदे भरण्यात येणार आहेत तरी इच्छुक उमेदवारांना विनंती आहे की सविस्तर जाहिरात इंटरनेटच्या माध्यमातून वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. पदाचे नाव :-  वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक आणि वैयक्तिक  सहाय्यक   एकूण  पडसंख्या =  ५८ जागा   पात्र उमेदवारांकडून अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख =  २४ ऑक्टोबर २०१९   आहे. पदाचेनाव   –   वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक आणि वैयक्तिक  सहाय्यक शै क्षणिक पात्रता   – उमेदवाराकडे   मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी   असावी. वयोमर्यादा:- वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक   – ३३  वर्षे  सहाय्यक  – २७ वर्षे फी:- १) खुला/ओबीसी प्रवर्ग - ३०० रू. २) अनु.जाती/जमाती ,माजी सैनिक -१५० रू. अर्ज पद्धती  – ऑनलाईन निवड प्रक्रिया  – मुलाखत ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख –  २८ सप्टेंबर २०१९ अर्ज करण्याची शेवटची तारीख  –  २४ ऑक्टोबर २०१९  आहे. अर्ज करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.. https://sci.gov.in/recruitment
*जीवनसार...* *समुद्राच्या किना-यावर जेव्हा एक लाट आली तेव्हा जाताना एका लहान मुलाची एक चप्पल आपल्या सोबत घेऊन गेली*... *तो मुलगा वाळुवर बोटाने लिहीतो कि* *"समुद्र चोर आहे".* *त्याच समुद्राच्या दुस-या तटावर मासे पकडणारा खुप मासे पकडतो तो वाळुवर लिहीतो कि* *"समुद्र पालनकर्ता आहे".* *एक युवक समुद्रात बुडून मरतो तेव्हा त्याची आई वाळुवर लिहीते* *"समुद्र खुनी आहे".* *एका दूस-या किना-यावर एक गरीब वृध्द वाकड्या कंबरेने फिरत असतो त्याला एका मोठ्या सीपमध्ये एक अनमोल मोती सापडतो तर तो वाळुवर कसा लिहीतो* *"समुद्र दाता है".* *अचानक एक विशाल लाट येते *आणि सर्व लिहीलेले पुसले जाते* *लोकं काही म्हणू द्या*... *परंतु अथांग, विशाल समुद्र आपल्या लाटांमध्ये मस्त राहतो*... *आपली भरती आणि ओहोटी तो आपल्या पध्दतीने सिध्द करीत असतो*       *जर अथांग समुद्र बनायचे असेल तर कोणाच्या निर्णयावर लक्ष न देता जे करायचे ते आपल्या पद्धतीने करायचे...* *भूतकाळातील विचार करत बसू नये*. *यश अपयश, मिळणे न मिळणे, सुख-दुख, या सगळ्यात मन विचलित होऊ देऊ नये*. *जर जीवन सुख शांति